राज्य सहकारी बँका किती आहेत?
रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार आज देशभरात एकूण ५३ शेड्युल्ड नागरी सहकारी बँका, तर ३१ राज्य सहकारी बँका आहेत.
पूर्ण वाचा →रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार आज देशभरात एकूण ५३ शेड्युल्ड नागरी सहकारी बँका, तर ३१ राज्य सहकारी बँका आहेत.
पूर्ण वाचा →अध्यक्ष, उपाध्यक्ष, व्यवस्थापक-संचालक व हे प्रतिनिधी मिळून १९८२–८३ मध्ये ४४ सदस्यांचे संचालक मंडळ होते. संस्था- प्रतिनिधी संबंधित संस्थांकडून दर वर्षासाठी निवडले जातात आणि व्यक्तिभागधारकांच्या प्रतिनिधींची प्रत्यक्ष मतदानाद्बारे निवडणूक दोन वर्षांसाठी होत असते.
पूर्ण वाचा →सर्वप्रथम ज्या बँकेकडुन आपणास पर्सनल लोन हवे आहे ती बँक आँनलाईन पर्सनल लोन देते का याचा तपास करावा. जर आपल्याला पर्सनल लोन देणारी बँक आँनलाईन पदधतीने पर्सनल लोन साठी अर्ज स्वीकारत असेल तर आपण बँकेच्या आँफिशिअल वेबसाइटवर जायचे. अणि लोनसाठी आँनलाईन अँप्लाय करायचे.
पूर्ण वाचा →
भारताची रिझर्व बँक ऑफ इंडिया ही मध्यवर्ती बँक 1 एप्रिल 1935 ला स्थापन झाली.
विशेष म्हणजे, या ठेवींचा जास्तीत जास्त कालावधी १० वर्षे आहे.
पूर्ण वाचा →स्टेट बँक ऑफ इंडिया चे सुरुवातीचे नाव काय होते?
सन १९२१ मध्ये स्थापन झालेल्या इंपीरियल बँक ऑफ इंडियाचे नाव बदलून `स्टेट बँक ऑफ इंडिया' झाले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या १०० बँकांत या बँकेचा २०१२ साली ६०वा क्रमांक लागतो.
रिटेल क्षेत्रात मल्टी ब्रँडमधील थेट विदेशी गुंतवणूक (Foreign Direct Investment अथवा FDI) ५१ टक्क्यांपर्यंत मान्य करणे हे एक निश्चितच सुधारणावादी पाऊल आहे.
सर्वसाधारणपणे परकीय गुंतवणूकीसाठी कोणत्याही कंपनीला दुस-या कंपनीचे १० टक्के शेअर्स खरेदी करावे लागतात. मात्र एखाद्या कंपनीने ५१ टक्के शेअर्स खरेदी केल्यास दुस-या कंपनीची ओनर कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते.
सर्वसाधारणपणे परकीय गुंतवणूकीसाठी कोणत्याही कंपनीला दुस-या कंपनीचे १० टक्के शेअर्स खरेदी करावे लागतात. मात्र एखाद्या कंपनीने ५१ टक्के शेअर्स खरेदी केल्यास दुस-या कंपनीची ओनर कंपनी म्हणून ओळखली जाऊ शकते. भारतात रिटेलक्षेत्राचा व्याप फार मोठा आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत रिटेल क्षेत्राचा वाटा हा अंदाजे १५ टक्के आहे.
थेट परकीय गुंतवणुक (एफडीआय) म्हणजे काय
NA
पूर्ण वाचा →२० ऑगस्ट १८२८ या दिनी ⇨ राजा राममोहन रॉय (१७७२ – १८३३) यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या सहकाराने कलकत्ता येथे ब्राह्म सभा स्थापिली. या सभेलाच पुढे लवकरच ब्राह्म समाज वा ब्राह्मो समाज म्हणू लागले.
पूर्ण वाचा →