एक मक्तेदारी म्हणजे जेव्हा एकच कंपनी जवळच्या पर्यायाशिवाय वस्तूंचे उत्पादन करते, तर ऑलिगोपॉली म्हणजे जेव्हा तुलनेने मोठ्या कंपन्या एकसारख्या, परंतु थोड्या वेगळ्या वस्तूंचे उत्पादन करतात. दोन्ही प्रकरणांमध्ये, प्रवेशासाठी महत्त्वपूर्ण अडथळे इतर उद्योगांना स्पर्धा करण्यापासून रोखतात.
पूर्ण वाचा →बर्गर किंग आणि मॅकडोनाल्ड सारख्या रेस्टॉरंट्समध्ये मक्तेदारीची स्पर्धा आहे. दोन्ही फास्ट फूड साखळी आहेत ज्या समान बाजाराला लक्ष्य करतात आणि समान उत्पादने आणि सेवा देतात.
पूर्ण वाचा →मंगल पांडे हे भारतातील पहिले स्वातंत्र्यसैनिक होते. प्रथमच त्यांनी “मारो फिरंगी को” हे वाक्य सादर करून भारतीयांना प्रेरणा दिली. त्यांच्या उठावाने पहिल्या मुक्तिसंग्रामाला गती दिली.
पूर्ण वाचा →स्वातंत्र्य म्हणजे स्वतंत्रतेची आणि स्वायत्ततेची गरज; निवड,सृजन,निर्मिती, शोध घेण्याची क्षमता, आणि स्वतःला मुक्त पणे अभिव्य्क्त करणे ;पर्याय निवडण्याकरिताचा अप्रतिबंधीत असल्याचा विश्वास,आयूष्य आणि अनुभव स्वच्छंदपणे जगण्याकरिता पुरेसे स्वविश्व आणि इच्छास्वातंत्र्य.
पूर्ण वाचा →स. १९४७ रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले परंतु त्यासाठी बहुसंख्य मुस्लिम असलेला भाग, आजचा पाकिस्तान व बांगलादेश, हे वेगळे व्हावे लागले. फाळणीचा हा इतिहास अतिशय दुःखदायक आहे. २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान लागू झाले व भारत गणतंत्र राष्ट्र बनले व ते जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र ठरले आहे.
पूर्ण वाचा →प्रत्येकाला मत आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे; या अधिकारामध्ये हस्तक्षेप न करता मते ठेवण्याचे आणि कोणत्याही माध्यमांद्वारे आणि सीमांची पर्वा न करता माहिती आणि कल्पना शोधणे, प्राप्त करणे आणि प्रदान करण्याचे स्वातंत्र्य समाविष्ट आहे."
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →26 जानेवारी 1950 रोजी भारताला 'सार्वभौम, लोकशाही, प्रजासत्ताक' असा घटनात्मक दर्जा मिळाला.
पूर्ण वाचा →पूर्वीच्या काळी व्यापारासाठी या वाऱ्यांचा उपयोग होत असे, म्हणून यांना 'व्यापारी वारे' असे म्हणतात.पृथ्वीच्या परिवलनामुळे हे वारे फेरेलच्या नियमानुसार आपल्या दिशेपासून विचलित होऊन साधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहतात, म्हणून यांना 'पूर्वीय वारे' असे म्हणतात.
पूर्ण वाचा →वाऱ्याचा वेग सुमारे 42 m/s (94 mph)
पूर्ण वाचा →