भारताच्या लोकसभेचे सभापती हा भारतीय संसदेच्या लोकसभा ह्या कनिष्ठ सभागृहाचा सभापती आहे. प्रत्येक लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनादरम्यान नवनिर्वाचित लोकसभा सदस्यांपैकी एकाची सभापतीपदी निवड केली जाते. लोकसभा सभापतीचा कार्यकाळ ५ वर्षाचा असून साधारणपणे तो सत्ताधारी पक्षाचाच सदस्य असतो.
पूर्ण वाचा →भारतात जवळपास ८०० प्रमुख भाषा व अंदाजे २०० बोलीभाषा आहेत. भारतीय राज्यघटनेनुसार इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषा केंद्र सरकारच्या व्यवहाराच्या अधिकृत भाषा आहेत. भारताला कोणतीही राष्ट्रभाषा नाही सर्व स्वतःच्या भाषेसोबत इंग्रजीचा वापर करतात.
पूर्ण वाचा →शेअरचा अर्थच मुळी हिस्सा. आपण एखाद्या कंपनीचे शेअर घेतो, म्हणजे थोडक्यात तिचे चिमूटभर मालकही आपण होतो. शेअरचा बाजाराशी संबंधित अनेक बातम्या नेहमी आपण वाचत असतो.
पूर्ण वाचा →आर्थिक गरजा हे खर्च आहेत जे तुम्हाला जगण्यासाठी आणि काम करण्यास सक्षम होण्यासाठी आवश्यक आहेत . ते आवर्ती खर्च आहेत जे तुमच्या पेचेकचा एक मोठा भाग खाण्याची शक्यता आहे — गहाण पेमेंट, भाडे किंवा कार विमा विचार करा. येथे काही सामान्य खर्चांची एक छोटी यादी आहे जी गरजांनुसार येतात: गृहनिर्माण.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भारतातील बहुतेक लोक प्राथमिक क्षेत्रात काम करतात. भारतात, दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रात नोकऱ्यांची उपलब्धता नसल्यामुळे अनेक लोक प्राथमिक क्षेत्रात "रोजगार" होते. देशातील निम्म्याहून अधिक लोक प्राथमिक क्षेत्रात काम करत होते.
पूर्ण वाचा →आज आम्ही यावर लक्ष केंद्रित करणार आहोत दुय्यम क्षेत्र. हा अर्थव्यवस्थेचा विभाग आहे ज्यामध्ये सर्व उद्योगांचा समावेश आहे ज्यात वापरण्यायोग्य आणि बांधकामात गुंतलेले उत्पादन तयार करण्यास जबाबदार असतात. उत्पादने तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल प्राथमिक क्षेत्रातून येतो.
पूर्ण वाचा →त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.
पूर्ण वाचा →बाबासाहेब आंबेडकर (१४ एप्रिल, १८९१ – ६ डिसेंबर, १९५६), हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.
पूर्ण वाचा →किमान ५ संचालक आणी ५ प्रवर्तक एकत्र येऊन १० व्यक्ति कंपनीची नोंदणी करू शकतात, प्रवर्तक व संचालक एकच असु शकतो. संचालक मंडळाने कामकाजा करिता पूर्ण वेळ आपल्या पेक्षा वेगळा व्यवस्थापक नियुक्त करावा . व्यवस्थापनाचे अधिकार संचालक व्यवस्थापकांना प्रदान करू शकतात .
पूर्ण वाचा →