महानगरपालिका स्थायी समिती कार्यकाल प्रत्येकी अडीच वर्षे एवढा असतो.
स्थायी समिती 27 सदस्यांची बनलेली असते.(कलम 42). सार्वत्रिक निवडणुकीनंतर एप्रील महिनयातील पहिलया सभेमध्ये महानगरपालिका आपल्या सदस्यांमधून 26 व्यक्तींची स्थायी समितीची सदस्य म्हणून नेमणूक करते (कलम 43(1)). शिक्षण समितीचा अध्यक्ष हादेखील स्थायी समितीचा पदसिध्द सदसय असतो.(43(2)). प्रतिवर्षी एप्रीलच्या पहिल्या दिवशी, मध्यान्ही, स्थायी समितीचे
पूर्ण वाचा →ग्रामसभेची बैठक बोलाविण्याचे अधिकार सरपंचांना दिलेले आहेत.
सरपंचाचे पद रिकामे असेल अगर ते रजेवर असतील तर उपसरपंचांनी बैठक बोलवावी. जर सरपंच किंवा उपसरपंच यांनी पुरेशा कारणाशिवाय वरील सहा सभांपैकी कोणतीही एक सभा घेण्यास कसूर केल्यास सरपंच किंवा उपसरपंच व्या पदावर राहण्यास अपात्र ठरेल. अशी सभा बोलाविण्यास प्रथम दर्शनी जबाबदार
पूर्ण वाचा →विधिमंडळ अथवा कायदेमंडळ ही कायदे बनवणारी एक राज्यकारभाराची शाखा आहे. विधिमंडळ हे राज्याचा राज्यपाल, राज्याची विधानसभा व राज्याची विधान परिषद (जर असल्यास) असे दोन किंवा तीन घटक मिळून बनलेले असते. साधारणपणे देशाच्या सरकारद्वारे विधिमंडळामध्ये अनेक धोरणे व कायदे मंजूर केले जातात. संसद हा विधिमंडळाचाच एक प्रकार आहे. संसदीय राज्यपद्धतीमध्ये संसदेला
पूर्ण वाचा →विधानसभा हे राज्य कायदेमंडळाचे कनिष्ठ पण अधिकाराच्या दृष्टीने वरिष्ठ असलेले जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे. विधानसभेत कमीत कमी 60 आणि जास्तीत जास्त 500 सभासद असतात मात्र लहान राज्याच्या विधानसभा अपवाद आहेत. उदा. सिक्किम विधानसभा 32 सदस्य महाराष्ट्राच्या विधानसभेत 288 सदस्य आहेत.
पूर्ण वाचा →महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ ही २१ ऑक्टोबर २०१९ रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच फेरीत घेतली गेली. या निवडणुकीमधून महाराष्ट्र विधानसभेमधील सर्व २८८ जागांसाठी नवे आमदार निवडले गेले.
पूर्ण वाचा →नागपूर कराराप्रमाणे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरला घेण्यात येते. मात्र, २०१८ साली भाजप-शिवसेना युती सरकारने पावसाळी अधिवेशन नागपूर येथे घेतले होते.
पूर्ण वाचा →लोकसभेचे सदस्य हे जनतेने थेट निवडून दिलेले प्रतिनिधी असतात, अर्थात त्यांची भारताच्या पात्र प्रौढ नागरिकांचा समावेश असलेल्या मतदारसंघांतून थेट निवडणूक केली जाते.
भारताच्या राज्यघटनेप्रमाणे लोकसभेचे सध्या ५५२ सदस्य आहेत. यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, २० पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य अँग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात (जे
पूर्ण वाचा →भारतातील संसद ही द्विगृही आहे. कलम १६८ अन्वये राज्यांची विधीमंडळे एकगृही वा द्विगृही असू शकतात. द्विगृही व्यवस्थेत विधानसभा हे कनिष्ठ सभागृह तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असते.
भारतात सत्तेचे प्रशासकीय, विधीमंडळे, न्यायालयीन या तीन प्रकारे विकेंद्रीकरण झाले आहे.प्रशासकीय सत्ता पंतप्रधान/मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाकडे असते. प्रशासकीय सत्ता संसदीय अधिवेशन चालू नसताना कायदे करू
पूर्ण वाचा →मुंबई : शुक्रवारपासून सुरू झालेल्या संसदचे शीतकालीन सत्रात लोकसभा महासचिव सुमित्रा महाजन यांनी सुरूवात केली.
त्यांनी देशाच्या पहिल्या महिला लोकसभा महासचिव स्नेहलता श्रीवास्तव यांचा परिचय संसद सदस्यांना करून दिला. स्नेहलता या देशाच्या पहिला महिला आहेत ज्यांनी लोकसभेत महासचिव होण्याचा गौरव प्राप्त केला आहे. ३० नोव्हेंबर २०१८ पर्यंत आपली सेवा देणार
पूर्ण वाचा →राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे.भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात. राज्यसभेचे पहिली सत्र बैठक मे १३, १९५२
पूर्ण वाचा →