कॅनडाचा नवीन पंतप्रधान आहे का?
NA
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →कायमधारा व्यवस्था भारतामध्ये कधी सुरू झाली?
लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 1793 मध्ये कायमधारा पद्धत अधिनियमाद्वारे जमीनदारी व्यवस्था सुरू केली. बंगाल, बिहार, ओरिसा आणि वाराणसी या प्रांतात याची सुरुवात झाली. कायमधारा पद्धत म्हणूनही ती ओळखली जाते. जमीनदारांना जमिनीचे मालक म्हणून ओळखले जायचे
नेहरू हे २० व्या शतकाच्या मध्यभागी भारतातील मध्यवर्ती व्यक्ती होते. ते १९३० आणि १९४० च्या दशकात भारतीय राष्ट्रवादी चळवळीचे प्रमुख नेते होते. १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांनी १६ वर्षे देशाचे पंतप्रधान म्हणून काम केले.
पूर्ण वाचा →याचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही सुध्दा यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →आनंदीबाई गोपाळराव जोशी (३१ मार्च, १८६५:कल्याण, - २६ फेब्रुवारी, १८८७:पुणे) या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर होत्या. २२ वर्षाच्या असताना त्या मरण पावल्या. एम.डी.
पूर्ण वाचा →१८ नोव्हेंबर १७७२ ला माधवराव पेशव्यांचा क्षयरोगाने थेऊर येथे मृत्यु झाला म्हणून मराठी फौज परत आली
पूर्ण वाचा →राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते.
पूर्ण वाचा →सिक्युरिटीज हे फर्म किंवा सरकारद्वारे जारी केलेले ट्रेडेबल फायनान्शियल साधने आहेत जे मालकी, कर्ज किंवा खरेदी, विक्री किंवा पर्याय व्यापार करण्याची क्षमता देतात. विनिमय बाजारपेठ म्हणजे जिथे सिक्युरिटीज व्यापार केला जातो.
पूर्ण वाचा →देशातील संसाधनांचा अभ्यास करणे. या संसाधनांचा प्रभावी आणि संतुलित वापर करण्यासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे. प्राथमिक गरजा समजून घेणे, आणि योजनांसाठी संसाधने पुरविणे. योजना व्यवस्थित चालवण्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री पुरविणे.
पूर्ण वाचा →