मूल्यांकन वर्ष हे ज्यामध्ये तुम्ही मागील आर्थिक वर्षासाठी तुमचा आयटीआर दाखल करता. उदाहरणार्थ, आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी मूल्यांकन वर्ष २०२२-२३ आहे. या वर्षी तुम्ही आर्थिक वर्ष २०२१-२२ किंवा मूल्यांकन वर्ष २०२२-२३ साठी आयकर रिटर्न दाखल कराल.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →कायमधारा व्यवस्था भारतामध्ये कधी सुरू झाली?
लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी 1793 मध्ये कायमधारा पद्धत अधिनियमाद्वारे जमीनदारी व्यवस्था सुरू केली. बंगाल, बिहार, ओरिसा आणि वाराणसी या प्रांतात याची सुरुवात झाली. कायमधारा पद्धत म्हणूनही ती ओळखली जाते. जमीनदारांना जमिनीचे मालक म्हणून ओळखले जायचे
पूर्ण वाचा →राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाला लोकसंख्येने भागले तर येणारे उत्तर हे दरडोई उत्पन्न दर्शवते.
पूर्ण वाचा →मानवी सुरक्षा या संकल्पनेत माणसांचे सर्व प्रकारच्या धोक्यांपासून संरक्षण करून त्यांना शिक्षण, आरोग्य व विकासाच्या संधी प्राप्त करून देणे अपेक्षित असते. लोकांच्यात असणारी निरक्षरता, दारिद्र्य, अंधश्रद्धा, मागासलेपणा दूर करून सर्वांना सन्मानाने जगण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण करणे याचाही समावेश मानवी सुरक्षतेत होतो.
पूर्ण वाचा →शिवाजी महाराजांच्या मृत्यूविषयी काही तर्क-वितर्क इतिहासकारांनी मांडले आहेत. महाराजांवर विषप्रयोग झाला, अशी अफवाही पसरली होती. बेंद्रे लिहितात: 'सोयराबाईने विष घालून शिवाजीस मारले अशी कंडी उठली होती हे डच बातमीवरूनही सिद्ध आहे. परंतु या कंडीत फारसे तथ्य असेल असे वाटत नाही.
पूर्ण वाचा →भारताचे मुख्य न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख आणि मुख्य न्यायाधीश आहेत. न्यायालयात जास्तीत जास्त ३४ न्यायाधीश असतात आणि त्यांना प्रारंभिक, अपीलीय आणि सल्लागार अधिकार क्षेत्राच्या स्वरूपात व्यापक अधिकार असतात.
पूर्ण वाचा →सेवा क्षेत्राच्या उत्पन्नामध्ये भारताचा जगात १५ वा क्रमांक आहे. सेवा क्षेत्रात देशातील २३% कामगार काम करतात. ह्या क्षेत्राचा अलिकडे वेगाने विकास होताना दिसत आहे.
पूर्ण वाचा →मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे.
पूर्ण वाचा →उदारीकरणाच्या मार्गावर पुढे चालतांना सरकारनं हवाई वाहतूक क्षेत्रात 49 टक्के परदेशी गुंतवणूक आणि 100 टक्के एनआरआय गुंतवणूकीला परवानगी दिली.
पूर्ण वाचा →