नवीन प्रश्न
19/02/1630
पूर्ण वाचा →
19फेब630
पूर्ण वाचा →
Pune
पूर्ण वाचा →
निशाणी 5 काय आहे
निशाणी 5 म्हणजे भारतीय सशस्त्र दलातील एक अत्याधुनिक स्वयंचलित तोफ.
पूर्ण वाचा →
महाराष्ट्राच्या प्रथम महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत?
सुनेत्रा पवार – महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
पूर्ण वाचा →
अजित पवार यांचे निधन कधी झाले?
अजित आशाताई अनंतराव पवार (२२ जुलै, १९५९ - २८ जानेवारी, २०२६) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते.
पूर्ण वाचा →
जबाबदार शासनपद्धती म्हणजे काय?
प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदेमंडळालाच जबाबदार असतात. याचा अर्थ असा की, मंत्रिमंडळाला कायदेमंडळाला बरोबर घेऊन राज्यकारभार करावा लागतो. म्हणूनच संसदीय शासन पद्धतीला 'जबाबदार शासनपद्धती' म्हणतात.
पूर्ण वाचा →
भारतात लोकसंख्याचे वितरण कसे आहे?
भारतात मानवी सुख सुविधा मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या प्रदेशात लोकसंखे वितरण दाट आढळते तर या सुविधा उपलब्ध नसलेल्या प्रदेशात हे वितरण विरळ आढळते.
पूर्ण वाचा →
चंपारण सत्याग्रह का सुरू झाला?
10 एप्रिल 1917 रोजी ते पहिल्यांदा पाटण्याला पोहोचले आणि पाच दिवसांनी ते मुझफ्फरपूरहून चंपारणचे जिल्हा मुख्यालय असलेल्या मोतिहारी येथे पोहोचले. नीळ बागायतदारांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांनी 17 एप्रिल रोजी चंपारण सत्याग्रह सुरू केला आणि ब्रिटिश प्रशासनाला विरोध करणारी भारताची पहिली सविनय
पूर्ण वाचा →
गांधीजींनी भारतातील पहिला सत्याग्रह कोठे केला?
योग्य उत्तर चंपारण्य हे आहे. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील पहिली सत्याग्रह चळवळ म्हणजे चंपारण्य सत्याग्रह होय. 1917 मध्ये बिहारच्या चंपारण्य जिल्ह्यात याची सुरुवात झाली होती.
पूर्ण वाचा →