कॅटेगरी: वैश्विक

मुंबईची सात बेटे कशी जोडली गेली? open

मुंबई बेटाची निर्मिती
ओहोटीच्या वेळी बराचसा भाग उघडा पडत असे. जेराल्ड आंजिअर (१६७०-७७) या मुंबईच्या दुसऱ्या ब्रिटिश गव्हर्नरने या सात बेटांमधील खाड्या बुजविण्याचा व समुद्र हटविण्याचा कार्यक्रम हाती घेतला. त्याच्यानंतर तो टप्पा-टप्प्याने राबविला जाऊन या सात बेटांचे एकत्रीकरण होऊन मुंबई बेटाची निर्मिती झाली.

पूर्ण वाचा →

कोणत्या शहराला महाराष्ट्राची धार्मिक राजधानी म्हटले जाते? open

पुणे शहर ही महाराष्ट्राची निर्विवाद सांस्कृतिक राजधानी आहे. परंतु पुणे हे ब्राह्मणांचे शहर धरले जाते व हीच गोष्ट काही जणांना खुपते. त्यामुळे ते पुण्याचे ब्राह्मणपण कमी करण्याच्या उद्योगाला लागलेले आहेत. त्यापेक्षा त्यांनी पुण्यासारखेच महाराष्ट्रातील दुसरे शहर (उदा.

पूर्ण वाचा →

अर्थशास्त्रातील पहिले नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले? open

अर्थशास्त्रातील योगदानाबद्दल 1998 मध्ये अमर्त्य सेन यांना नोबेल पुरस्कार मिळाला. दुष्काळात अन्नाची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी आपला सिद्धांत मांडला आहे. अर्थशास्त्र क्षेत्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय आहेत.

पूर्ण वाचा →

नोबेल पुरस्कार आणि नोबेल मेमोरियल पुरस्कार यात काय फरक आहे? open

1901 पासून, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र किंवा वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शांतता या क्षेत्रात नोबेल पारितोषिक दिले जात आहे, तर 1968 मध्ये आर्थिक विज्ञानातील स्मृती पुरस्कार जोडण्यात आला .

पूर्ण वाचा →

भारतातील प्रथम नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण? open

एकूण प्राप्तकर्त्यांपैकी १३ भारतीय (पाच भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाचे आठ किंवा रहिवासी) आहेत. रवींद्रनाथ टागोर हे पहिले भारतीय नागरिक होते आणि १९१३ मध्ये त्यांना सन्मानित होणारी प्रथम आशियाई देखील होती आणि मदर तेरेसा प्राप्तकर्त्यांमध्ये एकमेव महिला आहे.

पूर्ण वाचा →

मुंबईला आर्थिक राजधानी का म्हणतात? open

मुंबई भारत की आर्थिक राजधानी के तौर पर मशहूर है। पहले भारत की आर्थिक राजधानी मुंबई थी, लेकिन हाल के आक्सफोर्ड इकानौमिक्स के रिसर्च के हिसाब से अब दिल्ली भारत की आर्थिक राजधानी बन गयी है। महाराष्ट्र राज्य में स्थित मुंबई शहर को भारत की आर्थिक राजधानी माना जाता है।

पूर्ण वाचा →

विशाखापट्टणम कोणत्याही राज्याची राजधानी आहे का? open

विशाखापट्टणम (तेलुगू: విశాఖపట్నం) (जुने नाव विजगापट्टण Vizagapattan) हे भारताच्या आंध्र प्रदेश राज्यामधील सर्वात मोठे शहर आहे.

पूर्ण वाचा →