दिल्लीचे राज्यपाल कोण आहेत?
श्री विनय कुमार सक्सेना
पूर्ण वाचा →श्री विनय कुमार सक्सेना
पूर्ण वाचा →मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपाल करतात जो मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांचीही नियुक्ती करतो. मंत्रिपरिषद राज्याच्या विधानसभेला एकत्रितपणे जबाबदार असते.
पूर्ण वाचा →राज्यघटनेत एकूण २५ भाग आणि १२ अनुसूची आहेत.
पूर्ण वाचा →२०१८ सालापर्यंत यात एकूण १०४ दुरुस्त्या झाल्या आहेत. सर्वात पहिली दुरुस्ती संविधान अंमलात आल्याच्या केवळ दुसऱ्याच वर्षी १९५१ साली झाली होती. भारतीय संविधान दुरुस्तीचे विधेयक (बिल) केवळ संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडता येते; परंतु राज्य विधानसभेत मांडता येत नाही. केंद्र सरकार वा कोणीही खासदार हा प्रस्ताव मांडू शकतो.
पूर्ण वाचा →ग्रामसेवक हे आहे
पूर्ण वाचा →ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख हा सरपंच असतो. ग्रामपंचायतीमधून निवडून आलेले सभासद आपल्यातून सरपंचांची व उपसरपंचाची निवड करतात.
पूर्ण वाचा →मध्यम आकाराच्या शहराचा कारभार पहाणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेला नगरपालिका म्हणतात. अशा नगरपालिकेवर सरकारने नेमलेल्या अधिकाऱ्यांना सल्ला, सूचना आदी देण्यासाठी लोकनियुक्त सभासदांची एक सभा असते. तिच्या नेत्याला नगराध्यक्ष असे म्हणतात. नगरपालिका ही शहराचे दैनंदिन प्रशासन पाहते.
पूर्ण वाचा →i) गृहनिर्माण मंडळांमार्फत सार्वजनिक गृहनिर्माण. ii) सार्वजनिक उद्याने, ग्रंथालये, संग्रहालये इत्यादींचे बांधकाम आणि देखभाल करणे. iii) कल्याणकारी योजना हाती घेणे, भाडे, कार्यक्रम, मेळावे आयोजित करणे. iv) शहराचे सुशोभीकरण.
पूर्ण वाचा →भारतात 23 महानगरपालिका आहेत
पूर्ण वाचा →म्युनिसिपालिटी ही अधिकृत संज्ञा आहे, आणि अधिकृत स्थानिक समतुल्य, शहर , नंतरची त्याची पुरातन संज्ञा आहे आणि फिलिपिनोसह त्याच्या सर्व शाब्दिक स्थानिक भाषांतरांमध्ये. दोन्ही संज्ञा अदलाबदल करण्यायोग्य आहेत.
पूर्ण वाचा →