प्रश्नांची यादी

भारतात निवडणुका कशा घेतल्या जातात? open

नगरीय निकाय निवडणूक याचे प्रबंध राज्य निर्वाचन आयोग करते आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणूक याचे भारत निर्वाचन आयोगाच्या नियंत्रणात होतात ज्यात वयस्क मताधिकार प्राप्त मतदाता प्रत्यक्ष मतदानाद्वारे सांसद आणि आमदार निवडतात. लोकसभा आणि विधानसभा दोन्हीचा कार्यकाल पाच वर्ष असतो.

पूर्ण वाचा →

मतदान कसे होते? open

निवडणूक किंवा निर्वाचन (election), लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे जनता (लोक) अापल्या प्रतिनिधींना निवडते. निवडणूका द्वारे आधुनिक लोकतंत्रचे लोक आमदार(आणि कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका) या विभिन्न पदांवर निवडून येण्यासाठी व्यक्तिंना निवडतात.

पूर्ण वाचा →

इयत्ता 9वी च्या निवडणुका म्हणजे काय? open

निवडणूक किंवा निर्वाचन (election), लोकशाहीची एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे ज्या द्वारे जनता (लोक) अापल्या प्रतिनिधींना निवडते. निवडणूका द्वारे आधुनिक लोकतंत्रचे लोक आमदार(आणि कधी कधी न्यायपालिका आणि कार्यपालिका) या विभिन्न पदांवर निवडून येण्यासाठी व्यक्तिंना निवडतात.

पूर्ण वाचा →

खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा जागतिकीकरण म्हणजे काय? open

जागतिकीकरण म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेचे जगाच्या अर्थव्यवस्थेबरोबर एकत्रीकरण करणे ,२० व्या शतकाच्या शब्दकोशानुसार जागतिकीकरण म्हणजे जगभर पसरणे ,एकाच वेळी संपूर्ण जगाचा किंवा जगातील सर्व लोकांचा विचार करणे ,त्यात व्यापार, विदेशी थेट गुंतवणूक, भांडवल प्रवाह, प्रवास आणि तंत्रज्ञान यांच्या प्रसाराच्या माध्यमाने राष्ट्रीय

पूर्ण वाचा →

भारतात जागतिकीकरण कधी आले? open

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांच्या मतानुसार भारतीय अर्थव्यवस्था बंदिस्त असल्यामुळे 1991 चे संकट आले. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेने 1991 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदारीकरण करण्याचा निर्णय घेतला. यामुळे भारतीय अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडली गेली.

पूर्ण वाचा →