या जिल्हयामध्ये नाशिक, पेठ,दिडोरी, सुरगाणा, कळवण, बागलाण, मालेगाव, चांदवड, नांदगाव, येवला, निफाड, सिन्नर, इगतपूरी व नव्याने घोषित केलेले देवळा व त्रंबक असे एकूण १५ तालुके आहेत.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 28 views🌐 marathi नाशिक, सिन्नर, इगतपुरी, दिंडोरी, चांदोर, निफाड, येवला आणि अकोला) आणि खानदेश जिल्ह्याचे तीन उपविभाग (नांदगाव , मालेगाव आणि बागलाण) सह नाशिकला पूर्णत: विकसित जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले. थोड्याच काळानंतर अकोला तालुका अहमदनगरला परत आला. 1875 मध्ये बागलाण दोन तालुक्यांमध्ये विभागले गेले, बागलाण किंवा सटाणा आणि कळवण.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 50 views🌐 marathi भारताच्या संविधानानुसार राष्ट्रपतीची निवड थेट नागरिकांद्वारे न होता संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य आणि राज्यांच्या विधानसभांचे निवडून आलेले सदस्य यांनी मिळून बनलेल्या निर्वाचकगणांच्या सदस्यांकडून केली जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 26 views🌐 marathi भारताचे संविधान (अन्य नावे भारताची राज्यघटना, भारताची घटना) हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हे दस्तऐवज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी चौकट मांडतो.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi