मुंबई कुठे सुरू होते आणि कुठे संपते?
मुंबई हे सॅलसेट बेटाच्या नैऋत्येस एका अरुंद द्वीपकल्पावर आहे, जे पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस ठाणे खाडी आणि उत्तरेस वसई खाडी यांच्यामध्ये आहे.
पूर्ण वाचा →मुंबई हे सॅलसेट बेटाच्या नैऋत्येस एका अरुंद द्वीपकल्पावर आहे, जे पश्चिमेस अरबी समुद्र, पूर्वेस ठाणे खाडी आणि उत्तरेस वसई खाडी यांच्यामध्ये आहे.
पूर्ण वाचा →१८ व्या शतकाच्या मध्य काळात ब्रिटिशांनी कुलाबा, लहान कुलाबा, माहीम, माझगाव, परळ, वरळी आणि मलबार हिल ह्या सात बेटांचे एकत्रीकरण करून मुंबई बनवली.
पूर्ण वाचा →भारतात २८ घटक राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक घटक राज्यात कायदेमंडळाची निर्मिती केलेली आहे.
पूर्ण वाचा →हा काळ आणीबाणीच्या काळात वाढविता येतो. सध्या उत्तर प्रदेश राज्यात सर्वाधिक ८० खासदार आहेत.
पूर्ण वाचा →विधानपरिषदेची रचना
सध्या महाराष्ट्रात ७८ इतकी सदस्य संख्या आहे. घटना कलम क्र. १७१/२ नुसार विधानपरिषदेच्या रचनेबाबद कायदा करण्याचा अधिकार संसदेला आहे. विधानपरिषदेत साधारणपणे ५/६ सदस्य निर्वाचित असतात तर १/६ सदस्य राज्यपालाने नियुक्त केलेले असतात.
लोकसभेतील खासदार
यामधील ५३० सदस्य भारताच्या राज्यांचे प्रतिनिधी आहेत, १३ पर्यंत सदस्य केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधी आहेत, तर २ सदस्य ॲंग्लो-इंडियन समाजाचे प्रतिनिधी असतात.
राज्यसभा हे भारतीय संसदेतील वरीष्ठ सभागृह आहे. भारतीय राज्यघटनेत कलम ८० अनुसार राज्यसभेची तरतूद केली आहे. राज्यसभेत २५० सभासद असून त्यातील १२ सभासदांची नेमणुक राष्ट्रपती विविध क्षेत्रातील (कला, साहित्य, विज्ञान व समाजसेवा) मान्यवरांमधून करतात. इतर २३८ सभासदांची निवड राज्य व केंद्रशासित प्रदेश विधिमंडळ करतात.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →भारताच्या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण ४८ लोकसभा व २८८ विधानसभा मतदारसंघ आहेत.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →