प्रश्नांची यादी
कर्मचार्यांचे दोन मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाते - सूट आणि गैर-सवलत कर्मचारी. संस्थेच्या प्रकारानुसार, तुमच्या कंपनीला चांगली कामगिरी करण्यासाठी आणि काम पूर्ण करण्यासाठी भिन्न कर्मचारी घेण्याची आवश्यकता असू शकते. सूट मिळालेल्या कर्मचार्यांना किमान वेतन किंवा ओव्हरटाईम पगारातून सूट दिली जाते, त्यांनी कितीही तास ठेवले तरीही.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 39 views🌐 marathi ग्रेड पे वरून कर्मचारी अधिकारी यांचा शासनात ला वर्ग समजतो. ग्रेड पे 1800 हा शिपाई या वर्ग 4 मधल्या कर्मचाऱ्याचा आहे. वर्ग 3 मध्ये ग्रेड पे हा 2300 पासून सुरू होतो. वर्ग 2 मध्ये ग्रेड पे हा 4000 पासून सुरू होतो व वर्ग 1 मध्ये ग्रेड पे हा 5400 ला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 86 views🌐 marathi म्हणजे या परीक्षेत शेकडो विद्यार्थी उत्तीर्ण होतात, पण सगळ्यांनाच आयएएस होता येत नाही, शेवटी आयएएस होण्यासाठी निकष काय, आयएएस होण्यासाठी किती रँक हवी असतात. चला जाणून घेऊयात या प्रश्नांची उत्तरे. IAS पद मिळू शकले असते, पण त्यांनी ते घेतले नाही, तर 90 नंतर 15 उमेदवारांची निवड होण्याची संधी असते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 35 views🌐 marathi सर्वात कठीण परीक्षेनंतर होते निवड
IPS अधिकाऱ्याची निवड देशात सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या UPSC द्वारे होत असते. UPSC च्या मेरीमध्ये निवड झाल्यानंतर IPS अधिकाऱ्याची सुमारे 2 वर्षे ट्रेनिंग होत असते. 3 टप्प्यातील या ट्रेनिंगमध्ये अधिकाऱ्यांना पोलिस खात्याच्या कामासंदर्भात सर्व पैलुंची माहिती दिली जाते.
पूर्ण वाचा →NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 47 views🌐 marathi ग्रेड पे वरून कर्मचारी अधिकारी यांचा शासनात ला वर्ग समजतो. ग्रेड पे 1800 हा शिपाई या वर्ग 4 मधल्या कर्मचाऱ्याचा आहे. वर्ग 3 मध्ये ग्रेड पे हा 2300 पासून सुरू होतो. वर्ग 2 मध्ये ग्रेड पे हा 4000 पासून सुरू होतो व वर्ग 1 मध्ये ग्रेड पे हा 5400 ला
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 40 views🌐 marathi आयएएस अधिकारी होण्यासाठी आणि यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी इच्छुक व्यक्तीने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. पदवीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थीही या परीक्षेला बसू शकतो. कार्यरत व्यावसायिक देखील या परीक्षेसाठी अर्ज करू शकतात आणि बसू शकतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 33 views🌐 marathi भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 30 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 31 views🌐 marathi एका विशिष्ट क्षेत्रफळात राहणाऱ्या व्यक्तींची संख्या म्हणजे लोकसंख्येची घनता होय. सहसा घनता "प्रती वर्ग किमी" मध्ये मोजली जाते. उदा. भारताच्या लोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे, म्हणजेच भारताच्या १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात.
पूर्ण वाचा →📂 भौगोलिक🕒 3 year ago👁️ 37 views🌐 marathi