प्रश्नांची यादी

बॉम्बेचे नाव का बदलले? open

मुम्बई , जिसका पुराना नाम बॉम्बे (Bombay) था(१९९५ तक), भारत के महाराष्ट्र राज्य की राजधानी है। सन् २०१८ में यह दिल्ली के बाद जनगणना की दृष्टि से भारत का दूसरा सबसे बड़ा और विश्व का सातवाँ सबसे बड़ा शहर था।

पूर्ण वाचा →

कोणत्या राज्याच्या विभाजनातून निर्माण झाले? open

1 मे 1960 रोजी तत्कालीन बॉम्बे राज्यापासून महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झाले. मात्र, या दोन राज्यांच्या स्थापनेपूर्वी मोरारजी देसाई यांनी डांग एक मराठी परिसर असल्याचे घोषित केले आणि त्यामुळे संघर्ष निर्माण झाला

पूर्ण वाचा →

गुजरात राज्य कधी झाले? open

गुजरातवर १० ओळी
याची सुरुवात १ मे १९६० रोजी झाली. गुजरातमध्ये एकूण ३३ जिल्हे आहेत. गुजरात हे मुख्यतः गुजराती भाषा बोलली जाते. गुजरात हे एक बहुसांस्कृतिक राज्य आहे जिथे जातिभेद नाही.

पूर्ण वाचा →

मुंबई महाराष्ट्राचा भाग कधी झाली? open

१९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळताना मुंबई शहर हे ब्रिटिशांनी बनविलेल्या मुंबई इलाख्यातच राहिले. १९६० साली संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर भाषावार प्रांतरचनेनुसार मराठी भाषिक महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली व मुंबई शहर हे या नवीन महाराष्ट्र राज्याची राजधानी बनले.

पूर्ण वाचा →