प्रश्नांची यादी
या पद्धतीत,जमिनीत पाणी जिरण्याचा जो वेग असतो, त्यापेक्षा कमी वेगाने पिकास पाणी दिले जाते. मुख्यत्वे करून पाणी थेंबाथेंबाने अथवा सूक्ष्म धारेने दिले जाते. ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करण्यापूर्वी,जमिनीच्या निरनिराळ्या प्रकारच्या जलधारणा शक्ती, वाफसा, तसेच पाणी जिरण्याचा व जमिनीच्या पोकळीतून वाहण्याचा वेग इ.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 24 views🌐 marathi एक सुनियोजित पाणी पिण्याची व्यवस्था तुम्हाला जास्त पाणी पिण्याची टाळण्यास मदत करू शकते, ज्यामुळे केवळ पाणी वाया जात नाही तर तुमच्या झाडांना हानी पोहोचू शकते. आपल्या झाडांना किती पाण्याची गरज आहे हे जाणून घेणे आणि वेळोवेळी आपल्या सिंचन व्यवस्थेचे निरीक्षण करणे आणि त्याची देखभाल करणे हे पाणी आणि पैसा दोन्ही
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 27 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 13 views🌐 marathi ठिबकने एकसारख्या प्रमाणात पाणी दिले गेल्याने पिकाची वाढ एकसारखी जोमाने व जलद होते. चढ उतार असणाऱ्या जमिनी ह्या सपाट ठेवता त्या ठिबकने लागवडीखाली आणता येतात. कोरडवाहू माळरानाच्या जमिनीत ठिबक सिंचनाखाली पीके घेऊन उत्पादन घेता येते. ठिबक सिंचनाचा वापर केल्याने जमिनीची धूप थांबते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 19 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi पिकाची पाण्याची गरज ही पिकाचा प्रकार, पिकाच्या वाढीची अवस्था, पाणी देणे आवश्यक आहे. कमी पाणी दिल्यास पिकावर पाण्याचा ताण बसून उत्पादनात घट होऊ शकते तर जास्त पाणी दिल्यास पाण्याचा अपव्यय होईल.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi NA
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 15 views🌐 marathi भौतिक गुणधर्माचा अभ्यास करणे आवश्यक आहे. ठिबक सिंचनात महाराष्ट्र अग्रेसर असून संपूर्ण भारताच्या ६० टक्के ठिबक सिंचन एकट्या महाराष्ट्रात केले जाते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 17 views🌐 marathi ठिबक किंवा ट्रिकल प्रणाली सर्वात कार्यक्षम आहेत आणि लागू केलेल्या पाण्याच्या प्रमाणावर अधिक नियंत्रण प्रदान करतात. तसेच, झाडाची पाने ओली होत नसल्याने रोग आणि दुखापत होण्याची शक्यता कमी असते. उपसिंचन किंवा केशिका चटई वापरून हरितगृह पिकांनाही पाणी दिले जाऊ शकते.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi ठिबक सिंचन पद्धतीद्वारे ५० टक्क्यापर्यंत पाण्याची बचत होऊन, १0 ते २५ टक्के उत्पादनात वाढ होते व २५ टक्क्यापर्यंत खताच्या वापरात बचत होते. ही पद्धत शेतात राबविण्याकरीता जवळपास सर्वच महत्वाच्या पिकांसाठी तंत्रज्ञान कृषि विद्यापीठाने विकसित केले आहे. ५० टक्के पाण्याची बचत म्हणजेच ५० टक्के पाण्याची निर्मिती होय.
पूर्ण वाचा →📂 General🕒 3 year ago👁️ 14 views🌐 marathi