प्रश्नांची यादी

पेसा कायदा कुठे लागू आहे? open

महाराष्ट्र राज्यातील एकूण १३ जिल्हे - १) अहमदनगर २) पुणे ३) ठाणे ४) पालघर ५) धुळे ६) नंदुरबार ७) नाशिक ८) जळगाव ९) अमरावती १०) यवतमाळ ११) नांदेड १२) चंद्रपूर १3) गडचिरोली यांना पेसा हा कायदा लागू आहे.

पूर्ण वाचा →

ग्रामसभेसाठी किती गणसंख्या आवश्यक आहे? open

प्रस्तावना ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात असणाऱ्या एकूण मतदारांपैकी १०% किंवा १०० यापैकी जी संख्या कमी असेल इतका कोरम असला पाहिजे. त्यापैकी ग्रामसभेमध्ये किमान ५०% महिला हजर असाव्यात तरच तो कोरम पूर्ण मानण्यात येईल. कोरम पूर्ण न झाल्यास सभा तहकूब होईल.

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष कोण असतो? open

सर्व ग्रामसभांचे आणि ग्रामविकास समित्यांचे पदसिद्ध अध्यक्षपद सरपंच यांच्याकडे असते..

पूर्ण वाचा →

ग्रामपंचायत सभेची बैठक कोण बोलावते? open

सुचना तहसीलदारांना मिळाल्यानंतर सात दिवसाच्या आत तहसीलदार ग्रामपंचायतीची विशेष सभा बोलवितो. त्याचे अध्यक्षस्थान तहसीलदार भूषवितात.

पूर्ण वाचा →

नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीची पहिली बैठक कोण बोलावते? open

पंचायत सचिवाने सरपंचाची मान्यता घेतल्यानंतर ग्रामसभा आयोजित करावी. ग्रामसभेचे 10% सदस्य किंवा ग्रामसभेच्या 50 व्यक्तींनी (जे जास्त असेल) ग्रामसभा आयोजित करण्यासाठी त्यांची मागणी सादर केल्यावर ग्रामपंचायत सरपंचाला ग्रामसभा बोलावावी लागते.

पूर्ण वाचा →

संशोधकाला वेगवेगळ्या डेटा विश्लेषण पद्धतींची सखोल माहिती असणे आवश्यक का आहे? open

संशोधनातील डेटा विश्लेषणामागील हेतू अचूक आणि विश्वासार्ह डेटा सादर करणे हा आहे. शक्यतोवर, सांख्यिकीय चुका टाळा आणि आउटलायर्स, गहाळ डेटा, डेटा बदलणे, डेटा मायनिंग किंवा ग्राफिकल प्रतिनिधित्व विकसित करणे यासारख्या दैनंदिन आव्हानांना सामोरे जाण्याचा मार्ग शोधा.

पूर्ण वाचा →