राज्यात संघटित झाल्यानंतर आदिवासी समाजात बरेच बदल झाले . त्यांची प्रशासकीय व्यवस्था केंद्रीकृत होऊ लागली. त्यांचे राज्य गडांमध्ये विभागले गेले. प्रत्येक गडावर एका विशिष्ट आदिवासी कुळाचे नियंत्रण होते.