भारतातील साक्षर लोकसंख्या वाढत आहे. 1951 मध्ये साक्षरतेचे प्रमाण 18 टक्के इतके होते. ते प्रमाण 2011 मध्ये 74 टक्क्यांपर्यंत वाढले.