पाकिस्तानने फिरून १९६५ साली भारतावर आक्रमण केले. दुसरे युद्ध: (९ एप्रिल १९६५ – ३० जून १९६५). कच्छ रणात हे दुसरे भारत -पाकिस्तान युद्ध झाले. पार्श्वभूमी: पहिल्या युद्धात, काश्मीरला भारतापासून तोडून त्याचा पाकिस्तानमध्ये समावेश करण्याचा जिनाचा प्रयत्‍न फसला.पाकिस्तानच्या ऑपरेशन जिब्राल्टरनंतर संघर्ष सुरू झाला, ज्याची रचना जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय राजवटीविरुद्ध बंडखोरी करण्यासाठी सैन्य घुसखोरी करण्यासाठी करण्यात आली होती, ते युद्धाचे तात्काळ कारण बनले.