1991. 1991 मध्ये, व्यवहारतोलाच्या संकटामुळे देशात आर्थिक सुधारणांची सुरूवात झाली. पामुलापार्थी वेंकट नरसिंहराव हे भारताच्या आर्थिक सुधारणेचे जनक म्हणून ओळखले जातात.