थोडक्यात काय तर 2047 मधील माझा भारत देश My vision for India in 2047 एक बलशाली, वैभवशाली, सुखी,संपन्न महासत्ता म्हणून जगाच्या क्षितिजावर ध्रुवतारा याप्रमाणे राहून जगावर निर्विवाद अधिराज्य गाजवेल. असा हा बलसागर झालेला भारत विश्वामध्ये पृथ्वी मातेच्या गळ्यामधील एक अनमोल अलंकार म्हणून शोभेल.