अमेरिकेच्या एका अहवालानुसार 2050 पर्यंत समुद्राची पातळी वाढणार आहे. त्यामुळे समुद्राच्या किना-यावर वसलेली अनेक शहरे आणि बेटे पाण्यात मिसळून जातील. 2050 पर्यंत, 50% नोकऱ्या देखील गमावल्या जातील कारण त्यावेळी रोबोट बहुतेक काम करत असतील