या मोहिमेबद्दल आरबीआयने म्हटले आहे की अशा प्रकारे बँकांमध्ये पडून असलेली बेनामी रक्कम कमी होईल. तसेच, जी रक्कम आहे, ती मालकांना किंवा दावेदारांना दिली जाईल. हक्क नसलेल्या ठेवीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच ही रक्कम दिली जाईल.