फक्त भारतातच नव्हे तर जगभर बाजरीचे उत्पादन आणि विक्री वाढवण्यासाठी भारताचा पुढाकार आहे. यासाठी यासाठी भारत सरकारने संयुक्त राष्ट्रांकडे प्रस्ताव दिला होता. भारताच्या प्रस्तावाला 72 देशांनी पाठिंबा दिला. त्यानंतर नेशन्स जनरल असेंब्ली ने 2023 हे बाजरी वर्ष म्हणून घोषित केले आहे.