आर्थिक वर्षाच्या शेवटी सर्व खाती संतुलीत केली जातात. खात्यावर नावे बाकी किंवा जमा बाकी असते. या शिलकांच्या आधारेतेरीज पत्रक (परीक्षा सूची) तयार करण्यात येते आणि या संपूर्ण शिलकेच्या मदतीने व्यापार खाते,नफातोटा खाते आणि ताळेबंदपत्रक तयार करण्यात येते यालाच अंतिम खाती म्हणून संबोधले जाते.