१८६७ मध्ये एलीचपुर जिल्हाल हा वेगळा केला. १९५६ मध्येा अमरावती जिल्हा हा मुंबई राज्याचा एक भाग बनले आणी महाराष्ट्रा चा एक भाग बनले. भौगालीकदृष्टया अमरावती ही समुद्रसपाटी पासुन ३४० मी. वेढलेली आहे.