एखाद्या ठिकाणी आग लागली किंवा इमारत कोसळली, तर या स्वयंसेवकांचं पहिलं काम असतं ते म्हणजे, संबंधित भाग इतरांसाठी बंद करणं! पोलीस, अग्निशमन दल यांना तातडीनं पाचारण करायला हवं. हे फक्त स्वयंसेवकांचं काम नाही, तर सामान्य नागरिकांचीही जबाबदारी आहे. सामान्य नागरिकांचं सहकार्य मिळालं, तर आमचं काम उत्तम होतं