एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वसाधारण आचारसंहिता लिहिल्या जाते, जी त्या कंपनीचा व्यवसाय वाढविते. त्या आचारसंहितेद्वारे, कंपनी त्यांचे कर्मचाऱ्यांना आपल्या अपेक्षा अप्रत्यक्षपणे कळविते. एखाद्या छोट्यातील छोट्या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांतर्फे असणाऱ्या अपेक्षांचा दस्तावेज तयार करणे ही आदर्श पद्धत आहे