नागरिकांनी भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये नमूद केलेल्या नियमांचे पालन करून राष्ट्रध्वज काढावा आणि संग्रहित करावा किंवा स्वातंत्र्यदिनी वापरल्यानंतर त्याची विल्हेवाट लावावी.