राजा राममोहन राय हे आद्य सुधारक होते आणि त्यांना आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जाते. ते ब्राह्मो समाजाचे संस्थापक आणि सामाजिक सुधारणा चळवळींचे प्रणेते आहेत.