आपत्तीसज्जतेचा मुख्य उद्देश म्हणजे येणाऱ्या आपत्तीमध्ये जीवित वा वित्तहानी कमीत कमी करणे. सज्जता असल्यास आपत्तीनंतर तात्काळ उपाययोजना अंमलात आणणे, नागरिकांना त्यांच्या जबाबदाऱ्या माहीत असल्याने तात्कालिक आणि दूरगामी आपत्तीनिवारण कार्यात यशस्वी हातभार लागणे शक्य होते.