पर्यावरण म्हणजेच वातावरण, वायुमंडळात होणाऱ्या सर्व घडामोडी पर्यावरणाचाच भाग असतात व त्या पर्यावरणाचे संतुलन राखतात. जेव्हा हे संतुलन दैवी, मानवी किंवा नैसर्गिक कारणांमुळे बिघडते तेव्हा मानवाचे अस्तित्व धोक्यात येते. पर्यावरणात झालेल्या बदलांना संतुलित करणे आवश्यक आहे. अन्यथा भविष्यात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागेल.