कचऱ्याचा पुनर्वापर , नूतनीकरण न करता येणार्‍या नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी करणे आणि पर्यायी स्त्रोत हे संसाधने आणि पर्यावरणाला हानी न पोहोचवता नैसर्गिक संसाधने टिकवून ठेवण्याचे उपाय आहेत.