अन्नाची खात्री करण्यासाठी देशात अन्नसुरक्षा आवश्यक आहे. देशातील एकही व्यक्ती उपासमारीने मरणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे अन्नधान्याचे एकूण उत्पादन घटते.