भारतीय तंत्रज्ञान संस्थांची ही पहिली संकल्पना मानली जाते. डॉ.हुमायून कबीर यांनी आयआयटी स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री डॉ बीसी रॉय यांना सर अर्देशीर यांच्या आयआयटीच्या प्रस्तावावर काम करण्यासाठी प्रोत्साहित केले.