पाणी पिण्यासाठी स्वच्छ पेला, तांब्या वापरावा. साथीच्या दिवसांत पाणी उकळून प्यावे. पाणी कमीत कमी २० मिनिटे उकळून घ्यावे. म्हणजे त्यातील रोगजंतू मारतात.