धोरणाचे मुख्य उद्दीष्ट उच्च आर्थिक वाढीच्या दिशेने जाणे आणि परकीय चलन साठा तयार करणे हा होता. म्हणून विधान 2 चुकीचे आहे. अर्थव्यवस्थेच्या सर्व क्षेत्रांमध्ये खाजगी खेळाडूंचा(उद्द्योगांचा) सहभाग वाढविणे हे या धोरणाचे उद्दीष्ट आहे.