ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीने पुढील शंभर वर्षात हळूहळू अधिकाधिक भारताचा ताबा घेण्यास सुरुवात केली. 1757 मध्ये प्लासीच्या लढाईत कंपनीने फ्रेंच विरुद्ध लष्करी विजय मिळवला . या घटनेने भारतात ब्रिटिश राजवटीची सुरुवात झाली.