1757 ते 1857 या शंभर वर्षांनी भारतावरील ब्रिटिश राजवटीची प्रशासकीय चौकट तयार केली. त्यानंतर १८५७ चा उठाव झाला ज्याचा प्रभाव इतका जबरदस्त होता की पुढच्याच वर्षी १८५८ मध्ये ब्रिटिश सरकारने 'भारत सरकार कायदा' करून कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. ब्रिटीश सरकारने कंपनीची मालमत्ता आणि सैन्य ताब्यात घेतले