उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या कार्यक्षेत्रात किती जिल्हे आहेत?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
सध्या खंडपीठाचे कार्यक्षेत्र हे १२ जिल्ह्यांचे असून औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदूरबार असे आहे.