ते शेतीचे आधुनिकीकरण करतात आणि उत्पादकता सुधारतात आणि दुय्यम आणि तृतीयक क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतात . त्यामुळे शेतीवरील अवलंबित्व कमी होते.