एकात्मिक आदिवासी विकास कार्यक्रम हा पाचव्या पंचवार्षिक योजनेपासून आदिवासी उपयोजनेअंतर्गत राबविण्यात येत आहे. गरिबी कमी करणे, शैक्षणिक दर्जा सुधारणे आणि आदिवासी कुटुंबांचे शोषण दूर करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे.