फौजदारी म्हणजे क्रिमिनल. ह्यात गुन्हा अश्या प्रकारचा असतो की सरकार ह्या गुन्ह्याला आपल्या विरोधातला मानते. मग अमुक तमुक विरुद्ध अमुक तमुक आणि महाराष्ट्र सरकार किंवा भारत सरकार असे केस चे नाव होते. दिवाणी केस लढायला दोन्ही बाजूचे आवडते वकील येतात.