राष्ट्रीय एकात्मतेची भावना वाढवणे आणि दृढ करणे. लोकांच्या मागण्या तयार करून त्या सरकारसमोर मांडणे. देशाच्या विविध भागांतील नेत्यांना एकत्र आणणे. देशातील जनमत प्रशिक्षित करणे आणि संघटित करणे.