कार्तिक पौर्णिमेला काय करावे?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
देव प्रबोधिनी एकादशीपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत दररोज अंघोळीच्या पाण्यात गंगाजल आणि तीळ मिसळून त्याने स्नान करावे. असे केल्याने आर्थिक विवंचना दूर होतात आणि तुमचे रखडलेले कामही पूर्ण होऊ लागते, असा विश्वास आहे. हे पाच दिवस खूप शुभ मानले जातात त्यामुळे या दिवशी हे उपाय करणे खूप शुभ मानले जाते.