१९५७ मध्ये अस्तित्वात आले. भारत सरकारकडून नेमण्यात आलेल्या मेघनाथ सहा समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार भारतीय सौर कालगणना सुरू झाली. या कालगणनेचा पहिला दिवस २२ मार्च (लीप वर्षी २१ मार्च)असतो.