केशराचे उत्पन्न आणि सफरचंद ही काश्मीरची खासियत आहे. २०१९ पूर्वी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता २०१९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून पूर्णपणे भारतात समाविष्ट केले.