महाराजा हरी सिंग, (जन्म २३ सप्टेंबर १८९५ जम्मू, मृत्यू २६ एप्रिल १९६१ मुंबई) हे भारतातील जम्मू व काश्मीर या शाही राज्याचे शेवटचे राजे होते.