भारताच्या जीडीपी मध्ये शेतीचा सिंहाचा वाटा आहे. देशातील एकूण 130 कोटिहून अधिक लोकसंख्या आहे. त्यापैकी निम्म्याहून अधिक लोकसंख्या केवळ आणि केवळ शेती क्षेत्राशी संबंधित आहे