कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे काय?
⚠️ माहिती जुनी असू शकते. कृपया शेवटची अद्ययावत तारीख तपासा.
कृषी व्यवसायात कुशल आणि अकुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. पीक आराखड्यानुसार मजुरी आणि मजुरांचे नियोजन करावे. त्याचप्रकारे कृषी अवजारे, ट्रॅक्टर, बैल यांचे आवश्यकतेनुसार अगोदरच कायमस्वरूपी नियोजन केल्यास हि साधनं कायमस्वरूपी हाताशी असल्यास शेतीकामात अडचण येत नाही.