कारवार, अंकोला, कुमटा, होनावर आणि भटकळ ही शहरे कोकण किनारपट्टीवर येतात. कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे शहर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे.