फिल्टर केलेले पाणी उकळलेल्या पाण्यापेक्षा जास्त स्वच्छ मानले जाते. कारण प्युरिफायर सहजतेने शिसे आणि क्लोरीन सारखी घातक रसायने जिवाणूंसह काढून टाकते.