सिंध आणि ओरिसा हे दोन नवीन प्रांत निर्माण झाले. १९३५ सालच्या या कायद्यान्वये भारतात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला. या कायद्याने केंद्रात दुहेरी शासन व्यवस्था सुरू केली.