प्रत्येकाला स्वतःचा प्रतिनिधी निवडता आला पाहिजे. 2. पक्ष आणि उमेदवार निवडणूक लढवण्यास स्वतंत्र असले पाहिजेत आणि त्यांनी मतदारांना काही खरी निवड दिली पाहिजे.